उष्माघात ही प्रखर उष्णतेमुळे शरीराचे तापमान पेक्षा जास्त वाढल्याने उद्भवणारी जीवघेणी वैद्यकीय आणीबाणी आहे
यात शरीराची उष्णता नियंत्रण प्रणाली निकामी होते, ज्यामुळे मेंदू, हृदय व मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.
अतिउष्णतेत जास्त वेळ राहिल्याने किंवा कष्टाच्या कामाने होते
उष्माघाताची प्रमुख लक्षणे ही पुढील प्रमाणे आहेत