मुंबईवंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी (Loksabha Elections) अर्ज मागे घेतला आणि त्यापाठोपाठ सोलापूरचे उमेदवार राहुल...
नाशिक
लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काही दिवसापूर्वी निवडणूक न लढवण्यासंदर्भात...
मुंबई
धारावीकरांचे पुनर्वसन (Dharavi Redevelopment Project) करण्यासाठी मुलुंड पुर्व (Mulund) येथे मोठ्या प्रमाणावर बांधकामाला सुरवात झाली आहे. त्याला विरोध करण्यासाठी मुलुंडकर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करीत असून...
मुंबई
सूरतमध्ये (Surat Lok Sabha Election) भाजपाचे (BJP) लोकसभेचे (Lok Sabha Elections) उमेदवार मुकेश दलाल (Mukesh Dalal) हे बिनविरोध निवडून आल्यानं नवा वादंग निर्माण झालेला...
नवी दिल्ली
2014 लोकसभा निवडणुकीत (LokSabha Elections) पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नावाची घोषणा मुंबईच्या (MUMBAI) राष्ट्रीय कार्यकारिणी सभेत करण्यात आली. त्यानंतर...
मुंबई
शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर (Viond Ghosalkar) यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात...
मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections) पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi)...
बारामती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांना वाय प्लस सिक्युरिटी (Y+ Security)...
बारामती
लोकसभा निवडणुकीची (LokSabha Elections) रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर हातात दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. मात्र राज्यातील सर्वात...
अहमदनगर
रामभक्त हनुमानाने लंकेचे दहन केले. उद्या हनुमान जयंती आहे. त्यानिमित्ताने मतदारांनी ((Lok Sabha Election) विरोधकांच्या लंकेचे दहन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ...
शिर्डी
काँग्रेसने दलित, मुस्लिमांचा फक्त व्होट बँक म्हणून वापर केला. गरिबांना गरीब ठेवले. काँग्रेसचा गरिबी हटाव नारा होता पण देशातला गरीब हटला, गरिबी हटली नाही,...