मावळ
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची गॅरंटी मतदारांनी घेतली आहे. त्यामुळे महायुतीचे राज्यात ४५ हून अधिक उमेदवार विजयी होतील. राज्यातील सर्वच लोकसभा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या सभांचा धडाका लावला आहे. नाशिकमधल्या फेऱ्याही त्यांच्या वाढल्या आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी जोरदार टिका...
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी आज पु्न्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. मोदी सरकारच्या थापा उघड...
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या चर्चेच्या आव्हानानंतर भाजपा काँग्रेसवर हल्लाबोल करताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल, शनिवारी...
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या मनोज जरांगे Manoj Jarange पाटील यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना ते...
राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम (Lok Sabha Election) सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या शाब्दिक युद्धाला आता धार चढली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत सामना आहे....
लोकसभा निवडणुकीचा (LokSabha Election) राज्यातील चौथ्या टप्प्याचा प्रचार आज थांबला. चौथ्या टप्प्यात राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून, सोमवारी या जागांसाठी मतदान होणार आहे....
मुंबई
देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होत आहेत. केंद्रातील (Lok Sabha Election) सत्ताधारी एनडीए सत्ता राखण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीने...
हैदराबाद
फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने (IAF) पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर काँग्रेसने पुन्हा एकदा शंका उपस्थित केली आहे. असे काही घडले...
देशातील निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवट दिवस आहे. प्रचारासाठी उमेदवारांच्या मतदारसंघात सर्वच दिग्गज नेतेमंडळी (Loksabha Election) तळ ठोकून आहे. देशभरातील विविध राज्यात चौथ्या...