मुंबई
मराठवाड्यात मागील एप्रिल महिन्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक 59 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार...
नाशिक
मोदींनी आपली वंशावळ दाखवावी, मी माझी वंशावळ दाखवितो. माझ्या आजोबांनी काय काम केले ते पाहूयात आणि मोदींच्या (PM Narendra Modi) वंशजांनी काय सामाजिक काम...
कल्याण
पराभवाच्या भितीने इंडिया आघाडी (India Alliance) बिथरलेली आहे. त्यांच्या नादी लागून उबाठानेही (Uddhav Thackeray) पाकिस्तानची हुजरेगिरी सुरु केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा (Mumbai Attack) आरोपी...
मुंबई
उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना विनंती करतो की, कोणत्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी, कोणत्यातरी व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याकाळी आपल्यावर (Mumbai Attack) दबाव असेल. आता आपण लोकसभेचे...
नाशिक
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणामुळे (PM Modi) राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) हवालदिल झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक...
मुंबई
मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे (Mahayuti) या दुर्घटनेत 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील भाजपाच्या (BJP) रॅली, रोड शो थांबत...
कोलकता : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) पाठिंब्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास आपण...
मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचवा टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. या टप्प्यामध्ये 13 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या स्पर्शभूमीवर मुंबईत (Mumbai) आज...
सोलापूर
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha)...
शंकर जाधव, डोंबिवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची कल्याण (Kalyan) येथे बुधवार 15 तारखेला जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत शिवसेना...
मुंबई
हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान भाजपा (BJP) आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्यसभा खासदार...
मुंबई
निवडणूक आली की काहीजण मुंबई (Mumbai) महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठवतात. मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून 25 वर्ष मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केले,...