नागपूर
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Rauit) यांनी रविवारी दैनिक सामनातून अग्रलेख लिहिला होता. यावेळी त्यांनी भाजपच्या (BJP) अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं होतं. अमित...
मुंबई
निवडणूक ही (Loksabha Election) कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला...
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वतीने आज मुंबईत (Mumbai) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय...
मुंबई
राज्यातील लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) पाच टप्पे पार पडले असून आता 4 जूनला लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार...
बिहारमध्ये यंदा टफ फाइट आहे. राज्यातील वातावरण बदललं आहे. (Lokshabha Election) तेजस्वी यादव यांच्या मनात नितीश कुमारांच्या राजकारणाचा राग आहे. काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील कामगिरी...
नाशिक
राज्यात लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Elections) पाचही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं ते 4 जूनच्या निकालाकडे आहे. राज्यात झालेल्या निवडणुका...
मुंबई
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना दैनिकातील आपल्या रोखठोक सदरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...
मुंबई
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाच टप्प्यात मतदान पार पडले आहे. या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...
देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सहा टप्प्यांतील मतदान झालं आहे. (Lokshabha Election)आता सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. राज्यातील...
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आठ राज्यांत दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 39.13 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान प. बंगालमध्ये 54.80 टक्के तर सर्वात कमी...
नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) सहाव्या टप्प्यात उद्या शनिवारी 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांवर मतदान होणार आहे. या मतदारसंघात शुक्रवारी प्रचाराच्या...