राज्यात सध्या विविध वादांची मालिका सुरू आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेला वाद ताजा असतानाच, गेल्या आठवड्यात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतरांना उद्देशून गायलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे नवा वाद पेटला. त्यात कुणाल कामराने माफी...
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आणि त्यांची अंमलबजावणी न झाल्याबद्दल त्यांनी सरकारला जाब विचारला. विशेषतः ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत त्यांनी थेट भाकित वर्तवत ती योजना सरकारकडून...
महसूल विभागानं केलेली आयआरएस अधिकारी (Sameer Wankhede) समीर वानखेडे यांची बदली केंद्रीय प्रशासकीय लवादानं रद्दबातल ठरवली आहे. याप्रकरणी लवादानं या बदलीमागील विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह...
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत. याला कारण म्हणजे जयंत पाटलांनी महसूलमंत्री...
रेखा गुप्ता (Rekha Gupta) दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री (Delhi New CM ) तर परवेश वर्मा (Parvesh Verma) उपमुख्यमंत्री होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजप (BJP)...
छावा चित्रपटाने धुमाकुळ घातलाय. विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. (Chhawa...
मध्य प्रदेश सरकारने (Madhya Pradesh Government) मोठा निर्णय घेत 19 धार्मिक स्थळांवरील दारूची दुकाने बंद (Liquor Ban) करण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिलपासून या...
नवी दिल्ली (New Delhi) रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 18 जणांना आपला जीव गमवल्याची माहिती मिळतेय. त्याच वेळी, अनेक लोक जखमी...
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) गेल्या दोन महिन्यांपासून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात भाजप (BJP) आमदार सुरेश धस...
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी (New Delhi Railway Station Stampede) रात्री चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 18 लोकांचा मृत्यू झाला. अनेक प्रवासी जखमी झाले. या जखमींना...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 वाजेनंतर 76 लाख मतदान झाल्याचा आरोप केला जातोय. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. गेल्या...
मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) आज कोणतीही करवाढ, शुल्कवाढ, भुर्दंडवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केल्याने सामान्य मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सकारात्मक, विकासाभिमुख, विद्यार्थ्यांपासून ते चाकरमान्यांपर्यंत...
राजकीय वर्तुळात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झडत आहेत. आज पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय....