आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये बहुतेक लोक काम, जबाबदाऱ्या आणि तणाव यामध्ये इतके गुंतलेले असतात की स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. खाण्यापिण्याच्या सवयी असो किंवा पुरेशी झोप – हे सगळं मागे पडलं आहे. त्यामुळे लहान वयातच उच्च रक्तदाब, मधुमेह,...
दिवसाची सुरुवात ऊर्जेने भरलेली आणि ताजीतवानी व्हावी असे प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी नैसर्गिक मार्गाचा अवलंब करणे अधिक फायदेशीर ठरते. आयुर्वेदात एक विशेष झाड आहे – कडुलिंब, ज्याचे औषधी गुणधर्म हजारो वर्षांपासून ओळखले जातात. सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची...
मुंबईतील वरळी परिसरात (Worli Hit And Run) महिलेला क्रूरपणे गाडीखाली चिरडल्याप्रकरणी अखेर मिहीर शाहाला अटक करणअयात आली. तब्बल तीन दिवसांनी वरळी हिट अँड रन...
मुंबई
मुंबई पोलिसांनी अखेर वरळी हिट अँड रन प्रकरणात (Worli Hit And Run) सर्वात मोठी कारवाई केली आहे. मुंबईतल्या वरळीमध्ये भरधाव कारनं कोळी दाम्पत्याला उडवल्याच्या प्रकरणातील...