नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून देशात अनेक बदल होणार आहे. (Restaurant GST Rates)त्यापैकी एक बदल म्हणजे प्रीमियम हॉटेलमध्ये जेवण महाग होणार आहे. देशात ज्या प्रीमियम हॉटेल्समध्ये एका रात्रीचे भाडे 7500 रुपयांपेक्षा जास्त आहे, त्या हॉटेल्समधील 1...
मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. बीडमध्ये (Beed) कार्यक्रमादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. भाषण करत असताना त्यांना स्टेजवरतीच चक्कर आली. त्यामुळे ते जागेवरच खाली बसले. बीडमध्ये सरपंच...
कॉंग्रेस (Congress) नेते नाना पटोले यांनी काल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना होळीच्या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी...
आज (दि.8) जगभरात महिला दिन साजरा केला जात असून, विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. मात्र, असे असतानाही भारतासह जगभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये लक्षणीय...
कापूस, सोयाबीन, तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या बळकटीकरण योजनेच्या खरेदीत जवळपास पावणेतीनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय...
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पालकमंत्री या नात्याने आज बीड दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची...
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. १९ जानेवारी (Guardian Ministers) रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा...
बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आलाय. यावरून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेवर हल्लाबोल केलाय. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले...
विधानसभेची निवडणुकीत होऊन दीड महिना उलटला तरी देखील महाविकास आघाडी आणि महायुतीत निवडणुकीनंतर टीका टिपण्णी होताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत...
राज्यातील जनतेसाठी उद्याच्या सरकारकडून दिवाळीची शुभ भेट म्हणून जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, त्यासाठी आमचा जाहीरनामा तयार आहे. आम्ही 30 तारखेला हा जाहिरनामा प्रसिद्ध करणार...
राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आज पुन्हा दिल्लीला जात आहेत. त्याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी काँग्रेस १०० जागा लढवणार आहे असा दावा...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कधीही आचारसंहिता लागू शकते, अशी चर्चा असताना महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाकडून गेल्या महिनाभरात सुमारे 165 निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले...
विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) अवघ्या काही दोन महिन्यांवर आल्या आहेत. सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली. मात्र, महायुतीमध्ये (Mahayuti) अंतर्गत कलह दिसून येते...