अपघातग्रस्त रुग्णांना मिळणार १ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने (Mahayuti) घेतला आहे. आरोग्य विभागाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर वरळी, मुंबई येथील मुख्यालयात राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या आयुष्मान...
महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे जनजीवन हैराण झाले असून, (Maharashtra Weather) हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा इशारा दिला आहे. मुंबईसह इतर शहरे तापलेली असून, आर्द्रतेमुळे उष्मा अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
Maharashtra Weather राज्यभरात तापमानाचा...