आम्हाला लोकांना विश्वास द्यायचा आहे की, आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय तुम्हाला देतो आणि त्या पर्यायाचा कार्यक्रम लोकांसमोर देतो. निवडणुकीत लोकांची शक्ती, पाठिंबा मिळाल्यानंतर मग मंत्रीमंडळात कोणाला घ्यायचं, काय पद द्यायचं या गोष्टी ठरवता येतील,...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. सर्वच पक्षांकडून मात्र सध्या राजकीय डावपेच आखले जात आहे. एकीकडे जागावाटप, मुख्यमंत्रिपद आणि उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. तरृ दुसरीकडे मोठमोठ्या नेत्यांच्या...