शिर्डी येथे भिक्षा मागून जगणाऱ्या ४९ भिक्षुकांना शिर्डी पोलिसांनी (Ahilyanagar News) ताब्यात घेऊन त्यांना विसापूर कारागृहात पाठवले होते. त्यातील १० भिक्षुकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते, त्यातील ४ भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, हे मृत्यू नसून...
राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. एप्रिल महिन्यात (Maharashtra Weather) तापमानात मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी तर सूर्य अक्षरशः आग ओकू लागला आहे. या कडाक्याच्या उन्हाने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. विदर्भाती अकोला येथे सर्वाधिक...
भारत आणि आयर्लंड यांच्यात काल (बुधवारी) T20 विश्वचषक (T20 World Cup) सामना रंगला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या सामन्यात वर्चस्व गाजवले. रोहित शर्माने...