वरळी विधानसभा मतदरसंघातील नागरिकांना गेल्या काही वर्षांपासून अपुरा व दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाणी समस्येबाबत शिवसेनेकडून (Uddhav Thackeray) वार्ड स्तरावर आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडेदेखील वारंवार तक्रार करण्यात आली, मात्र पाणी समस्या न सुटल्याने...
बांधकामासाठी वाळूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. (Maharashtra Government) यासाठी राज्यात सर्वत्र नदीपात्रातून वाळुचा सर्रास उपसा होत आहे. गुन्हेगारी देखील याच वाळुच्या वाहतुकीतून वाढीस लागली आहे. राज्य सरकारने वाळूचे हेच अर्थचक्र आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पावले...
सेंट झेवियर्स कॉलेजचा St. Xavier's College प्रसिद्ध वार्षिक इंटरकॉलेजिएट स्पर्धात्सव मल्हार १५, १६ आणि १७ ऑगस्ट २०२४ रोजी रंगणार आहे. मल्हार म्हणजे झेवियर्सच्या मुलांसाठी...