राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी राज्यातील वीज पुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ऐंशी टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर २०२६ (December 2026) पर्यंत दिवसा १२ तास मोफत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच, सामान्य...
महायुतीला २०१९ मध्ये जनमताचा कौल मिळाला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे वाटून घेण्याचा विषय काढला आणि युती तुटली. (Chandrakant Patil) त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीमधल्या शिवसेनेत २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी सर्वात...
मुंबईवंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी (Loksabha Elections) अर्ज मागे घेतला आणि त्यापाठोपाठ सोलापूरचे उमेदवार राहुल...