पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack) भारताने (India) पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर (Imports) भारताने बंदी घातलीय. हा निर्णय पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व उत्पादनांना लागू होतो. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक...
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये (India - Pakistan War) तणाव आहे . दोन्ही देशांचे सैन्य सतर्क आहे आणि सीमेवर युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, भारतात पाकिस्तानविरुद्ध युद्धाची मागणी वाढत आहे...