पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी (War) परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने असे काही केले आहे की त्याला योग्य उत्तर देणे खूप महत्वाचे आहे. युद्धसदृश परिस्थिती कधीही उद्भवू शकते. यामुळेच भारताने पाकिस्तानविरुद्ध पाणी करार रद्द...
देशभरातच उष्णतेची लाट निर्माण झाली असून दिल्ली-एनसीआरच्या हवामानात अचानक बदल झालेत. (Weather Update) या भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. (Weather) पावसामुळे दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा मिळत असल्याचं दिसून...