पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरचे १५ दिवस पाकिस्तानसाठी (Ind vs pak war) खूप कठीण होते. सिंधू पाणी करारापासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत, भारताच्या १५ कृतींमुळे पाकिस्तानचा श्वास रोखला गेला आहे. पाणी करार मोडल्यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचे संकट आहे. त्याच वेळी,...
हलगाम दहशतवादी हल्ल्याचा अखेर भारताने बदला घेतला आहे. सर्व भारतीय या कारवाईची आतुरतेने वाट पाहत होते. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. (Operation Sindoor) भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य करत हल्ला केला आहे....