उल्हासनगर :- उल्हासनगर (Ulhasnagar) महानगरपालिकेतील अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षांच्या थकबाकीच्या समस्येचा अखेर तोडगा निघाला आहे. 'कायद्याने वागा' लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांच्या नेतृत्वाखाली चाललेले आंदोलन आयुक्त विकास ढाकणे यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले असून, दिवाळीपूर्वीच...
देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Tirumala Balaji) प्रसादावरून देशातील राजकारण तापलंय. खरंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीच (Chandrababu Naidu) या प्रसादाबाबत मोठा खुलासा केला होता. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आधीच्या वाएसआर...