महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अहिल्यानगर मनपाच्या पाणीपट्टीच्या दरात वाढ (Water Became Expensive) करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच आज १ एप्रिलपासून घरगुती नळ कनेक्शन धारकांना १५०० ऐवजी २४०० रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. महापालिकेने...
आजपासून म्हणजेच १ एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्रातील टोल व्यवस्थापनात मोठा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) टोल नाक्यांवर आता फक्त FASTagद्वारेच टोल भरता येणार आहे. कोणतीही इतर पद्धत मान्य नसल्यामुळे फास्टॅगशिवाय टोल...
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय. त्यांनी उमेदवारी अर्जामध्ये 12...
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या (wayanad lok sabha by election) पोटनिवडणुकीसाठी आता काँग्रेस आणि भाजपमध्ये सामना पक्का झाला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (priyanka) यांच्याविरोधात...
नवी दिल्ली: प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत सातत्याने चर्चा होत असते, यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वीही अशीच चर्चा रंगली होती. त्या उत्तर प्रदेशातील रायबरेली...
नवी दिल्ली : केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले राहुल गांधी (Rahul Gandhi) उत्तर प्रदेशमधील अमेठीतून (Amethi) ही निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली...
नवी दिल्लीकाँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) उत्तर प्रदेशातील आपला पारंपरिक मतदार संघ अमेठीतून तर आणि प्रियांका गांधी वढेरा (Priyanka Gandhi) रायबरेलीतून उमेदवारी अर्ज...
नवी दिल्लीकाँग्रेसचे पारंपरिक बालेकिल्ले असलेले उत्तर प्रदेशातील अमेठी (Amethi) आणि रायबरेलीतून (Raebareli) कोण निवडणूक लढणार, याचा सस्पेन्स आता संपला आहे. काँग्रेसने मतदारांचा अंतर्गत कौल...