जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या मंगळवारी (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र...
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये (Kashmir Tourism) एक भयानक दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये दहशतवाद्यांनी २६ हून अधिक लोकांचा बळी घेतला. या हत्येनंतर देशात संतापाची लाट आहे. पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिला आहे की कोणालाही...
छत्रपती संभाजीनगर
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका (Assembly Elections) होणार आहे. त्यापूर्वी राजकारण सुरु झाले आहे. अद्याप निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला नाही. मात्र त्यापूर्वी राजकीय...
आपल्यात काड्या घालणारी लोकं युतीमध्ये बसली आहेत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार की आणखी कोणी होणार? असं विचारलं जात आहे. आज सगळ्यांसमोर पण...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी-अंबानी यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे सेल्फ गोल होता. ही भ्रमित व्यक्तीची लक्षणं आहेत. आपण जिंकत नाही, सत्ता...
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha elections) अवघ्या काही महिन्यांनी राज्यात विधानसभा निडणुका होणार आहेत. त्यासाठीही आतापासूनच रणनीती ठरू लागली आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी सामना दिलेल्या...
अनेक प्रादेशिक पक्ष येत्या काही काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य नुकतंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे...