महाराष्ट्रातील विदर्भात, सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. (Heat Wave) शनिवारी चंद्रपूरमध्ये तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, तर पुण्यातही तापमान ४० अंशांच्या वर नोंदवले गेले. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच या उष्णतेची लाट सुरू असून, नागरिकांना याचा तीव्र फटका बसत...
542 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील 542 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी ही कारवाई केली.
किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव, हजारो दिव्यांनी उजळले शिवजन्मस्थळ
तिथी नुसार...