बांधकामासाठी वाळूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. (Maharashtra Government) यासाठी राज्यात सर्वत्र नदीपात्रातून वाळुचा सर्रास उपसा होत आहे. गुन्हेगारी देखील याच वाळुच्या वाहतुकीतून वाढीस लागली आहे. राज्य सरकारने वाळूचे हेच अर्थचक्र आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पावले...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी राज्यातील वीज पुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ऐंशी टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर २०२६ (December 2026) पर्यंत दिवसा १२ तास मोफत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच, सामान्य...