गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये केलेल्या आरक्षणासंदर्भातील विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) वर्ध्यामध्ये बोलताना राहुल...
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्याचे परिणामही लवकरच दिसतील. शिंदे सरकाने शेतकऱ्यांचे वीजबिल झिरो केले. सिंचनाच्या समस्या सोडविण्यसाठी प्रयत्न सुरू केले. पण...