मुंबई
मराठवाड्यात मागील एप्रिल महिन्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक 59 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार...
कल्याण
पराभवाच्या भितीने इंडिया आघाडी (India Alliance) बिथरलेली आहे. त्यांच्या नादी लागून उबाठानेही (Uddhav Thackeray) पाकिस्तानची हुजरेगिरी सुरु केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा (Mumbai Attack) आरोपी...
नाशिक
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणामुळे (PM Modi) राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) हवालदिल झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक...
मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचवा टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. या टप्प्यामध्ये 13 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या स्पर्शभूमीवर मुंबईत (Mumbai) आज...
शंकर जाधव, डोंबिवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची कल्याण (Kalyan) येथे बुधवार 15 तारखेला जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत शिवसेना...
मुंबई
हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान भाजपा (BJP) आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्यसभा खासदार...
मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा (Mumbai Loksabha) मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra...
वाराणसी
देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आज वाराणसी लोकसभा (Varanasi Lok Sabha) मतदारसंघातून उमेदवारी अर्ज...
मुंबई
भाजपाचा (BJP) मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा (Lok Sabha Elections) उमेदवार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत....
मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) चौथ्या टप्प्यात आज देशात मतदान पार पडत आहे. देशात 96 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. तर महाराष्ट्रात 11 लोकसभा...
ठाणे
लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) बिनशर्त पाठिंबा दिला आहे....
धुळे
काँग्रेस (Congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले व देशाला स्वातंत्र मिळवून दिले, भारतीय जनता पक्षाने...