हिंदी भाषेबाबत घेतलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारवर (Mahayuti) तुफान टीका झाली. त्यानंतर आता टीकेची झोड उठल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल, असे सरकारने आता स्पष्ट केले आहे. खुद्द शालेय शिक्षण मंत्री दादा...
महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर जोरदार चर्चा सुरु आहे. (Raj - Uddhav Alliance) खासदार संजय राऊतांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे या एकत्रीकरणाच्या बाबतीत कमालीचे सकारात्मक असल्याचे म्हंटले आहे. दोघेही ठाकरे बंधू सध्या परदेशात आहेत....