राज्यातील सत्तांतर आणि एकनाथ शिंदेंनी केलेली बंडखोरी अजूनही चर्चेत आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत फूट पडली. या बंडानंर मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती. तुम्ही...
मुंबई
लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात जाहिराती सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Uddhav Thackeray group) वतीने प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये...
गुजरात भाजपचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. राज्यात असे काही मतदारसंघ आहेत जिथे वर्षानुवर्षे भाजपचेच उमेदवार विजयी होत आले आहेत. गांधीनगर हा मतदारसंघही (Gandhinagar Lok...
मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महायुतीच्या (Mahayuti) वतीने उत्तर मध्य मुंबईतून (North Central Mumbai) उज्वल निकम (Ujjwal Nikam)...
प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) 'हिरामंडी: द डायमंड बाजार'मुळे सतत चर्चेत असतात. भन्साळी या वेब सीरिजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण करणार...
राज्यासह देशाच्या हवामानात (Temperature Rise) गेल्या दोन आठवड्यांपासून मोठा बदल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात प्रचंड वाढ (Heat Wave)...
मुंबई
मुंबईच्या भाभा रुग्णालयात (Bhabha Hospital) एका महिला पेशंटने नर्सला मारहाण करून शिवीगाळ केली आहे. त्यामुळे रुग्णालयातील नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले...
गुन्हेगार गोल्डी ब्रारची (Goldy Brar) अमेरिकेत हत्या झाल्याचे वृत्त काल सर्वच माध्यमांवर झळकत होते. गोल्डी ब्रार हा भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक आहे. प्रसिद्ध...
प्रवासी समितीचा प्रशासनाला सवाल
रमेश औताडे (मुंबई)
भारतीय सैन्य दलानंतर भारतीय रेल्वेला अर्थसंकल्पात सर्वात जास्त आर्थिक तरतूद केली जाते. मात्र रेल्वेची सेवा (Mumbai Local) ही प्रवाशांची...
मुंबई
काँग्रेसची माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde group) प्रवेश करणार आहे. प्रवेश संदर्भात संजय निरुपम यांनी स्वतःच...
मुंबई
हार्बर रेल्वे (Harbour Line) मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबईच्या उपनगरीय लोकल (Mumbai Local) सेवेतील हार्बर मार्गावर आज पुन्हा रिकामी...
लातूर
काँग्रेसने (Congress) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण, जलसंपदा सह सर्वच...