राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी राज्यातील वीज पुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ऐंशी टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर २०२६ (December 2026) पर्यंत दिवसा १२ तास मोफत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच, सामान्य...
महायुतीला २०१९ मध्ये जनमताचा कौल मिळाला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे वाटून घेण्याचा विषय काढला आणि युती तुटली. (Chandrakant Patil) त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीमधल्या शिवसेनेत २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी सर्वात...
मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून हिंसाचाराच्या घटना (Manipur Violence) घडत आहेत. या हिंसाचाराच्या घटनांमध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले....
मुंबई
मोदींकडे (PM Narendra Modi) परदेशात (USA) झालेल्या गोळीबारावर कमेंट करण्यासाठी वेळ आहे. पण मणिपूरमधील (Manipur) आदिवासींच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी...
मुंबई
मणिपूर हिंसाचारात (Manipur violence) 'सुपरपॉवर'चे काय झाले? 2002 च्या गुजरात दंगलीत या 'सुपरपॉवर'चे काय झाले? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश...