“महाराष्ट्रात 100 दिवसांमध्ये महिलांसाठी एकतरी चांगली योजना आणली का? गेल्या 100 दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी एकतरी चांगली योजना आणली? तसेच या 100 दिवसांमध्ये तरुण-तरुणींसाठी काय केले?”...
नाशिकच्या (Nashik) काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा 15 एप्रिल रोजी रात्री हटवण्यात आला आहे. ही कारवाई (Satpeer Dargah Violence) मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय...
मुंबईच्या पु.ल.देशपांडे देशपांडे महाराष्ट्र अकादमी येथे येत्या 21 ते 24 एप्रिल 2025 रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – 2025’ साजरा करण्यात येणार असून...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana)विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली होती. या योजनेतून निवडणुकीपूर्वी अडीच कोटींहून अधिक महिलांना दरमहा 1500 रुपये...
राज्य मंत्रिमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत 7 महत्वाचे (Maharashtra Cabinet Meeting Decisions) निणर्य घेतले आहे. आज झालेल्या बैठकीत...
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. या निवडणुकीनंतर तिन्ही पक्षांना गळती लागली. यातही सर्वाधिक नुकसान ठाकरे गटाचंच झालं आहे. ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोल...
राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. पुढील चार दिवसांत काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा (Maharashtra Rain Alert) इशारा देण्यात आला आहे. मध्य...
राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) महत्वाची बातमी समोर आली आहे. दोन योजनेचा लाभ या योजनेतील अटीनुसार घेता येत...
वरळी विधानसभा मतदरसंघातील नागरिकांना गेल्या काही वर्षांपासून अपुरा व दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाणी समस्येबाबत शिवसेनेकडून (Uddhav Thackeray) वार्ड स्तरावर आणि महापालिका आयुक्त...
बांधकामासाठी वाळूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. (Maharashtra Government) यासाठी राज्यात सर्वत्र नदीपात्रातून वाळुचा सर्रास उपसा होत आहे. गुन्हेगारी देखील याच वाळुच्या वाहतुकीतून...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी राज्यातील वीज पुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ऐंशी टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर २०२६ (December 2026) पर्यंत...
महायुतीला २०१९ मध्ये जनमताचा कौल मिळाला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे वाटून घेण्याचा विषय काढला आणि युती तुटली. (Chandrakant Patil) त्यानंतर...