लोकसभा निवडणुकीचा (LokSabha Election) राज्यातील चौथ्या टप्प्याचा प्रचार आज थांबला. चौथ्या टप्प्यात राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून, सोमवारी या जागांसाठी मतदान होणार आहे....
मुंबई
देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होत आहेत. केंद्रातील (Lok Sabha Election) सत्ताधारी एनडीए सत्ता राखण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीने...
हैदराबाद
फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने (IAF) पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर काँग्रेसने पुन्हा एकदा शंका उपस्थित केली आहे. असे काही घडले...
ओतूर,प्रतिनिधी: ( रमेश तांबे )
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी,ओतूर पोलिसांकडून शनिवारी दि.११ रोजी ओतूर शहरात रूट मार्च काढण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या...
देशातील निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवट दिवस आहे. प्रचारासाठी उमेदवारांच्या मतदारसंघात सर्वच दिग्गज नेतेमंडळी (Loksabha Election) तळ ठोकून आहे. देशभरातील विविध राज्यात चौथ्या...
दारु घोटाळा प्रकरणात अटक झालेल्या अरविंद केजरीवाल (Arvind KejriwalI यांची काल तिहार तुरुंगातून सुटका झाली. अंतरिम जामिनावर केजरीवाल 1 जून पर्यंत बाहेर आले आहेत....
चार दिवसांपूर्वी देशात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्याच मतदान पार पडलं. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडलं. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ सुद्धा...
लोकसभेतील विविध (Lok Sabha Elections) मतदारसंघात येत्या 13 मे रोजी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यासाठी आज बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या...
छत्रपती संभाजीनगरात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) प्रचार शिगेला पोहोचला आहे. सोमवारी 13 मे ला या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून आज शनिवारी...
आपण लोकशाही देश आहे. जगातील श्रेष्ठ लोकशाही भारतात आहे. लोकशाहीची आस्था आणि औसुक्य जगाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी लोकशाहीवर संकट...