पंतप्रधान नरेंद्र मोदींची Narendra Modi शनिवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात जाहीर सभा होणार आहे. शिवाजी पार्कमधील नरेंद्र मोदींची सभा होण्यापूर्वी निवडणूक आयोगानं मोठी कारवाई...
नाशिक
नरेंद्र मोदी यांच्याकडे दुसरं सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे ते लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. ते सध्या जे बोलत आहेत, त्यातील 1 टक्का सुद्धा...
लोकसभा निवडणुकीमध्ये ( Lok Sabha Election) आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडले आहे त्यानंतर आता पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी राजकीय पक्षांच्या प्रचार कार्याला जोर...
कल्याण
सलग 10 वर्ष यशस्वी खासदार असलेले महायुतीचे कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha) मतदार संघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी पुढील पाच वर्षाचे व्हीजन...
मुंबई
मराठवाड्यात मागील एप्रिल महिन्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक 59 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार...
बीड
मराठा आरक्षणाकरिता (Maratha Reservation) पुन्हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मैदानात उतरले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) मतमोजणीच्या दिवशी 4 जून...
नाशिक
मोदींनी आपली वंशावळ दाखवावी, मी माझी वंशावळ दाखवितो. माझ्या आजोबांनी काय काम केले ते पाहूयात आणि मोदींच्या (PM Narendra Modi) वंशजांनी काय सामाजिक काम...
शंकर जाधव, डोंबिवली
कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha) मतदार संघातील कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघाच्या SST पथकाने मंगळवार तारखेला 7 लाख रुपये इतकी संशयास्पद रोख रक्कम...
कल्याण
पराभवाच्या भितीने इंडिया आघाडी (India Alliance) बिथरलेली आहे. त्यांच्या नादी लागून उबाठानेही (Uddhav Thackeray) पाकिस्तानची हुजरेगिरी सुरु केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा (Mumbai Attack) आरोपी...
मुंबई
उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना विनंती करतो की, कोणत्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी, कोणत्यातरी व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याकाळी आपल्यावर (Mumbai Attack) दबाव असेल. आता आपण लोकसभेचे...
नाशिक
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणामुळे (PM Modi) राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) हवालदिल झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक...
मुंबई
मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे (Mahayuti) या दुर्घटनेत 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील भाजपाच्या (BJP) रॅली, रोड शो थांबत...