मुंबई
लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Elections) अजित पवार गट (Ajit Pawar) कामाला लागला आहे. 27 तारखेला बोलावली पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. बैठकीत लोकसभा मतदानासंदर्भात...
मुंबई
निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालानंतर कोपऱ्यात रडत बसण्याची पाळी विरोधकांवर येणार आहे. रडू बाई रडू आणि कोपऱ्यात बसू अशी त्यांची अवस्था होणार आहे. याची विरोधकांना...
शंकर जाधव, डोंबिवली
सोमवारी पार पडलेल्या कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha) निवडणुकीच्या मतदानात ४७.०८. टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मागील २०१९ च्या झालेल्या मतदाना पेक्षा...
सिंधुदुर्ग
लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) निकाल 4 जून रोजी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहे. महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti) 45 पेक्षा...
मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) राज्यातील अंतिम आणि देशातील पाचव्या (Loksabha) टप्प्यातील मतदान काल सोमवार रोजी पार पडले. पाचवा टप्प्यात (Fifth Polling) मतदान संथगतीने होत...
'हीरामंडी' फेम अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) सध्या चर्चेत आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता शेखर सुमनने बीजेपीमध्ये (BJP) प्रवेश...
प्रतिनिधी/मुंबईलोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या आणि अंतिम टप्प्यात सोमवारी राज्यातील १३ मतदारसंघात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ४८.६६ टक्के मतदान झाले. अर्थातच ही सरासरी टक्केवारी...
मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचव्या टप्प्यात आज मुंबईसह राज्यात 13 लोकसभा मतदारसंघावर निवडणूक पार पडली आहे. मतदान केंद्रावर संथगतीने करण्यात येत असल्याने शिवसेना उद्धव...
नवी दिल्ली
देशात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचव्या टप्प्याचे आज मतदान पार पडत आहे. यातच आम आदमी पार्टीचे (AAP) संस्थापक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल...
मुंबई
आज महाराष्ट्रात पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत महाराष्ट्र सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha...
मुंबई
लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) पाचवा टप्पा महाराष्ट्रात पार पडत आहे. आज मुंबईसह (Mumbai) उनगरांत मतदान प्रक्रिया राबववली जात आहे. असं असताना मात्र, मतदारांकडून अनेक...
मुंबई
आज महाराष्ट्रात पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत महाराष्ट्र सरासरी 38.77 टक्के मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha...