शिर्डी येथे भिक्षा मागून जगणाऱ्या ४९ भिक्षुकांना शिर्डी पोलिसांनी (Ahilyanagar News) ताब्यात घेऊन त्यांना विसापूर कारागृहात पाठवले होते. त्यातील १० भिक्षुकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते, त्यातील ४ भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, हे मृत्यू नसून...
राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. एप्रिल महिन्यात (Maharashtra Weather) तापमानात मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी तर सूर्य अक्षरशः आग ओकू लागला आहे. या कडाक्याच्या उन्हाने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. विदर्भाती अकोला येथे सर्वाधिक...
Loksabha Election : महाराष्ट्रात 13 मतदारसंघांत निवडणूक
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार शनिवारी सायंकाळी ५ वाजता...
पवई पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok sabha Election) मोठी कारवाई करत कॅश व्हॅनमधील ४.७० कोटीची रोकड जप्त केली आहे. ६ मे रोजी रात्री पवई...