मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर राज्यात भावना तीव्र झाल्याचे चित्र आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात काल रात्री सुमारे दोन तास बैठक झाली. मात्र, या बैठकीचा तपशील...
ठाणे ते मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीचा वाहनधारकांना फटका
सकाळीपासून ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. मुलुंड येथून ठाण्याच्या दिशेने येत असतानाच मेट्रोचे काम सुरू असतानाच सिग्नल बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पूर्व द्रुतगती मार्गावर भांडुप...