महाराष्ट्रातील राजकारणात तीन वर्षांपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये बंडखोरी केली होती. त्यांनी स्वतंत्र गट तयार करत आपली शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. (Supreme Court( राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानची (Pakistan) झोप उडाली आहे. कारण भारताच्या सूडाच्या भीतीने पाकिस्तान थरथर कापत आहे. यावेळी पाकिस्तान भारताचा सूड कधीही विसरू शकणार नाही, असे मानले जाते. पहलगाम हल्ला देखील पीओकेमध्ये...