जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (jamu kashmir) येथे दहशतवाद्यांनी भ्याडपणे हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारतीय लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संपुर्ण भारतभर या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलने-प्रदर्षने होत आहेत. जशास तसे उत्तर पाकिस्तानला भारताने दिले आहे. काहीदिवसांपूर्वी केंद्र...
भारताने जैश आणि लष्करच्या ९ ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक (Operation Sindoor) केल्यानंतर चीनने पाकिस्तानला सोडून दिले आहे. पाकिस्तानला नेहमीच मदत करण्याबद्दल बोलणाऱ्या चीनने पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. चीनने म्हटले आहे की पाकिस्तानने असे काहीही...