भीषण अपघात गुजरात राज्यातील साबरकांठा येथे झाला (Road Accident) आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी श्यामला जी मंदिरातून दर्शन घेऊन माघारी परतत होते. त्याचवेळी भरधाव वेगातील ही कार एका ट्रकच्या मागील...
मुंबई, २४ सप्टेंबर : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या पुढाकाराने आज मुंबईमधील सर्व रामलीला मंडळांना आपले प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आज सर्व रामलीला मंडळांच्या प्रश्नासंदर्भात बैठक बोलावण्यात आली...