“महाराष्ट्रात 100 दिवसांमध्ये महिलांसाठी एकतरी चांगली योजना आणली का? गेल्या 100 दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी एकतरी चांगली योजना आणली? तसेच या 100 दिवसांमध्ये तरुण-तरुणींसाठी काय केले?” असे अनेक सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya...
अनेकदा आपण दूरच्या प्रवासासाठी रेल्वेने निघालेलो असतो. पैसे असतातच. पण तरीही मनात विचार डोकावतो की जर रेल्वेतच एटीएम असतं तर. कारण भारतातील रेल्वेत (Indian Railways) एटीएम मशीन नसतात. त्यामुळे प्रवाशांना जर रेल्वे प्रवासादरम्यान अचानक पैशांची गरज...