पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या हल्ल्याला भारतीय हवाई दलाने मध्यरात्री एअर स्ट्राईक (Air strike) करत चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने पाकिस्तानमधील (Pakistan) २१ दहशतवादी छावण्यांवर आणि पाकव्याप्त...
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला पाकिस्तानने घेतला आहे. वायूसेनेने बुधवारी (India Pakistan Tension) रात्री पाकिस्तान आणि पीओकेतील नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राइक केली. यात सर्व दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
काल (१४ मे) रोजी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मुंबईकरांची तारंबळ उडाली होती. अशातच घाटकोपर परिसरात एक धक्कादायक घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे एक अवाढव्य होर्डिंग...