पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे. या हल्ल्यानंतर विरोधातील अनेक राजकीय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी...
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात असंतोष आहे. पाकड्यांना धडा शिकवण्याची मागणी सातत्याने होत आहे. आज या हल्ल्याला 10 दिवस उलटून गेले आहे. सीमेवर तणाव आहे. पाकिस्तानमध्ये युद्धाची तयारी स्पष्ट दिसत असतानाच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे...