शिर्डी येथे भिक्षा मागून जगणाऱ्या ४९ भिक्षुकांना शिर्डी पोलिसांनी (Ahilyanagar News) ताब्यात घेऊन त्यांना विसापूर कारागृहात पाठवले होते. त्यातील १० भिक्षुकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते, त्यातील ४ भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, हे मृत्यू नसून...
राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. एप्रिल महिन्यात (Maharashtra Weather) तापमानात मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी तर सूर्य अक्षरशः आग ओकू लागला आहे. या कडाक्याच्या उन्हाने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. विदर्भाती अकोला येथे सर्वाधिक...
मुंबई
राज्याच्या राजकारणात शिवसेना पक्षांतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी मूळ पक्ष आणि चिन्ह अजित पवार ( Ajit Pawar )...
लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झालंय. मंत्रीही कामाला लागले आहे. तर इव्हीएमवरील मतमोजणीवरून मुंबईतील एक मतदारसंघातील वादही सुरू आहे. त्यावरून अनेकदा विरोधकांनी इव्हीएमवर...
पेण
रायगड लोकसभा निवडणूकीची (Loksabha Election) मतमोजणी पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली असून भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी...
भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मतदानासाठी जर मतदान छायाचित्र ओळख (Voter ID Card) जवळ नसल्यास अन्य 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य...
सांगली
लोकसभा निवडणुकीची (Loksabha Elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. देशात आतापर्यंत दोन टप्प्यात मतदान पार पडले आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार...