21 C
New York

Tag: Eknath Shinde

Sharad Pawar : दुष्काळासंदर्भात शरद पवारांचं CM शिंदेंना पत्र

मुंबई राज्यातील दुष्काळासंदर्भात (Drought) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे....

Supriya Sule : सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका

मुंबई हिंजवडीमधील 37 आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे...

Mehboob Shaikh : महायुती सरकारमुळे 37 आयटी कंपन्या राज्याबाहेर

मुंबई महायुती (MahaYuti) सरकारच्या नाकर्तेपणामुळे हिंजवडी येथील 37 आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारीला चालना देणाऱ्या ट्रिपल इंजिन खोके सरकारच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस...

Eknath Shinde : लोकसभेच्या निकालानंतर CM शिंदेंच्या खुर्चीला धोका?

यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी अनेक अर्थांनी खास आहे. (Eknath Shinde) राज्यातील बड्या नेत्यांचं आगामी काळातील राजकारण सेट करणारी ही निवडणूक ठरेल असं म्हटलं तरी...

Vijay Wadettiwar : सरकारच्या अपयशा कारभारामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या – वडेट्टीवार

छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicides) सुरूच आहेत. पिंपळखुंटा या गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेती गहाण ठेऊन काढलेल्या कर्जाचे बँक पैसे...

Eknath Shinde : शिंदेंच्या ‘या’ मंत्र्यांविरुद्ध लेटरबॉम्ब

पुणे राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह (Paramveer Singh) यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर आरोप...

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुंबईतील नालासफाईचा ऑन फिल्डवर उतरून आढावा घेतला आहे. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई महानगरपालिकेवर...

Eknath Shinde : खड्डे मुक्त मुंबई करणार- मुख्यमंत्री शिंदे

दहा ते पंधरा पर्षापूर्वी 3 हजार कोटी रुपये खर्च करून रस्त्याचं काँक्रेटीकरण करायला कुणी थांबवल होतं. हेच रस्त्यांच दुरुस्तीपेक्षा काँक्रेटीकरण झालं असत तर आज...

Nana Patole : दुष्काळाबद्दल सरकार गंभीर नाही- पटोले

मुंबई राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे, काही गावांना महिना महिना पाणी मिळत नाही, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)...

Sharad Pawar : दुष्काळी परिस्थिती वरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी...

Dombivli MIDC Blast : डोंबिवली दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

डोंबिवली डोंबिवली एमआयडीसीतील (Dombivli MIDC) अमुदान केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता वाढला आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरुच आहे....

Pune Accident : न्यायालयीन चौकशी करा, पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई पुण्यातील कल्याणीनगर (Pune Accident) भागात झालेल्या भिषण कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला असताना कार चालकाची अवघ्या 15 तासात सुटका होते हे अत्यंत गंभीर असून...

Recent articles

spot_img