मुंबई
निवडणूक आली की काहीजण मुंबई (Mumbai) महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठवतात. मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून 25 वर्ष मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केले,...
मुंबई
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग (Ghatkopar Hoarding) कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी (BMC) प्रशासन व राज्य सरकारच्या (State Govt) बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत (Mumbai) पावसाळ्यात...
दादर, घाटकोपरसह मुंबईतील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. तसेच मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला तर विमानसेवेवर देखील परिणाम झाला...
पालघर
काँग्रेस (Congress) पाकिस्तानची भाषा बोलत आहे. भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. शहिदांचा अपमान करणे आणि कसाबची बाजू घेणे हा काँग्रेसचा देशद्रोहीपणा आहे....
राज्यातील विविध भागात भाजपचे (BJP) स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार...
मावळ
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची गॅरंटी मतदारांनी घेतली आहे. त्यामुळे महायुतीचे राज्यात ४५ हून अधिक उमेदवार विजयी होतील. राज्यातील सर्वच लोकसभा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या सभांचा धडाका लावला आहे. नाशिकमधल्या फेऱ्याही त्यांच्या वाढल्या आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी जोरदार टिका...
नंदुरबार
निवडणूक आल्यावर काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत. काँग्रेसचा हाथ पाकिस्तान के साथ, हे सिद्ध झाले आहे. भाकरी खायची भारताची आणि चाकरी करायची...
नाशिक
एरिअल फोटोग्राफी करुन राज्य चालवता येत नाही, हे जाणून असल्यानेच बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केले नाही, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी 30 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम कुमार नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात...
अहमदनगर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushan Vikhe Patil) पुढे सरसावले आहेत. पश्चिम वाहिन्या नद्यांचं समुद्राला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात...