एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Eknath Shinde) असताना त्यांच्या नेतृत्वातील सरकारने एक निर्णय घेतला होता. परंतु, या निर्णयाचे विश्लेषण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार करणार म्हटल्यानंतर शिंदेंचा...
अडीच वर्षांची कारकिर्द म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद देणारे विकासाचे पर्व आहे. अडीच वर्ष दिवस रात्रं काम करुन सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले....
केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी भाजपला (BJP) महायुतीतील घटक पक्षांची गरज लागू शकते, त्यामुळे शिंदेसेना (Eknath Shinde) महायुतीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ...
नाशिकच्या (Nashik) पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटल्याचं समोर आलंय. नाशिकचं पालकमंत्रिपद हे भाजपकडेच (BJP) राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. मागील अनेक दिवसांपासून नाशिक आणि रायगड या...
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. ईमेलच्या माध्यमातून ही...
'प्रश्न असा आहे की सरकार काय करतं.जनतेच्या भावनेतून हे सरकार आलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis),अजित पवार (Ajit Pawar),एकनाथ शिंदे(Eknath shinde) सांगतात. डोंबिवली...
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होईल, असे नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येत आहे अशी शिवसेना (शिंदे गट) मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Devendra Fadnavis)...
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि पर्यटन अशा...
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली ‘शिवभोजन थाळी योजना’, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेला आनंदाचा शिधासारखी योजना बंद करण्यात येणार असल्याची चर्चा...
गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन साळवी (Rajan Salvi ) हे लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार अशा चर्चा सुरु होत्या.त्यामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का...
मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) आज कोणतीही करवाढ, शुल्कवाढ, भुर्दंडवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केल्याने सामान्य मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सकारात्मक, विकासाभिमुख, विद्यार्थ्यांपासून ते चाकरमान्यांपर्यंत...