बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे (Urvashi Rautela) नाव अनेकदा भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतसोबत (Rishab Pant) जोडले जाते. मात्र अभिनेत्री नेहमीच या बातमीचे खंडन करताना दिसली आहे. उर्वशी आणि ऋषभच्या नात्याबाबत सोशल मीडियावर (Social Media) मीम्सही बनवले...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. आज वर्धा जिल्ह्याच्या त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा होत आहे. या...
मुंबई
राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे, अनेक भागात 15 ते 20 दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. राज्यातील 75 टक्के भागात कोरडा दुष्काळ (Drought) असून परिस्थिती...
मुंबई
राज्यात दुष्काळाची (Drought) भीषण परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्यांची मोठी समस्या असून रोजगारही मिळत नाहीत. राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारला दुष्काळाची चिंता नाही. जनता...
मुंबई
संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे. बहुतांश भाग भीषण टंचाईचा सामना करत आहे. अशा संकटात राज्य सापडले असून लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) संपल्या आहेत आता...