हिंदी भाषेबाबत घेतलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारवर (Mahayuti) तुफान टीका झाली. त्यानंतर आता टीकेची झोड उठल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल, असे सरकारने आता स्पष्ट केले आहे. खुद्द शालेय शिक्षण मंत्री दादा...
महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर जोरदार चर्चा सुरु आहे. (Raj - Uddhav Alliance) खासदार संजय राऊतांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे या एकत्रीकरणाच्या बाबतीत कमालीचे सकारात्मक असल्याचे म्हंटले आहे. दोघेही ठाकरे बंधू सध्या परदेशात आहेत....
मुंबई
राज्य सरकार कडून शाळेमध्ये या वर्षापासून मनुस्मृतीचे शिक्षण सुरू करण्याचा विचार सुरू आहे. या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)...
मुंबई
मनुस्मृती (Manusmriti) जाळण्याच्या नावाखाली भगेंद्र (जितेंद्र) आव्हाड (Jitendra Awhad) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची फोटो फाडली आणि ती पायदळी तुडवली त्यामुळे...
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नाशिक येथील चवदार तलावावर राज्य सरकारकडून शिक्षणामध्ये मनुस्मृतीचा (Manusmriti) अभ्यासक्रम आणणार असल्याने या...