आजकाल सर्वच सोशल मीडियावर व्यस्त आहेत. युवकांना तर सोशल मीडिया शिवाय काही सुचत नाही. कोणतीही गोष्ट असो ती सोशल मीडियावरच व्यक्त केली जाते परंतु कीर्ती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक याला अपवाद ठरले. जेव्हा आजकाल युवक...
गेल्या काही दिवसांपासून काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीतील प्रमुख नेत्यांची कोंडी झाली आहे. अशाच वादग्रस्त विधानं करून महायुतीतील नेत्यांना अडचणीत आणणाऱ्या शिंदे गटाच्या संजय गायकवाड आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्यासह विरोधकांना अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
नाशिक
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers) आनंदाची बातमी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त मंत्री मुंडे नाशिकमध्ये...
मुंबई
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत (PM Pik Vima Yojana) एक रुपयात पीकविमा ही संकल्पना राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून, खरीप २०२४ हंगामात ३१ जुलै...
मुंबई
केंद्रसरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Yojana) माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये तर यावर्षीपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या...
राज्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून पेरण्या होत आहेत. याच काळात शेतकऱ्यांकडून खतांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मात्र या व्यवहारात शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक होत...