राज्य सरकारने मुंबईचा (Mumbai) विकास करण्यासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू केलेत. लवकरच चौथी मुंबई स्थापन केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
छत्रपती संभाजी महाराजांना मुघल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याने सरदेसाई वाड्यातून पडकले होते. हे स्थळ संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या शौर्य आणि बलिदानाची एक मार्मिक आठवण...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्याची देशभरात चर्चा सुरू झाली. याच बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कशी फोफावली आहे याची आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
काल धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मागच्या अडीच महिन्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना...
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे यांच्यावर देखील...
विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन गदारोळ झाला....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे तत्कालीन असताना त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या आणखी पुन्हा एकदा एका निर्णयाला फडणवीस सरकारकडून (Devendra Fadnavis) ब्रेक लावण्यात आला...
स्वारगेट बस स्थानकात घडलेली अत्याचाराची घटना शांततेत घडली, असं विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केल्यानंतर यावरून नवीन वादाला तोंड फुटलं. (Devendra Fadnavis) घटनेच्यावेळी पीडित...
सध्या ‘छावा’ चित्रपट जोरदार गाजतोय. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन २०० कोटीच्या जवळपास पोहोचले असून देशभरात आणि देशाबाहेरही ‘छावा’ हाऊसफुल सुरू आहे. (Chhawa) यादरम्यान...
काही अभिनेत्यांकडून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे. विकिपीडियावरही वादग्रस्त मजकूर टाकण्यात आला होता या घटना समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राज्याचे...
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते. ते उत्तम प्रशासक होते. पर्यावरण, जलसंवर्धन, जंगलसंवर्धन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्थापनाचे गुरू छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला कारण ठरलं राज्य मंत्रिमंडळाची बैठक. ही बैठक होण्यापूर्वीच गोपनीय...