मुंबई
लोकसभेच्या निवडणुकीत (Loksabha Elections) काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम केले, जिल्हा, ब्लॉक स्तरावर संघटनेला चालना दिली. उमेदवारी देतानाही सर्वांना विचारातून घेऊन निर्णय घेतला आणि...
मुंबई
खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी १० हजार किलोमीटरची पदयात्रा काढून देशभरातील वातावरण बदलले. या पदयात्रेत...
मुंबई
राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे, अनेक भागात 15 ते 20 दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. राज्यातील 75 टक्के भागात कोरडा दुष्काळ (Drought) असून परिस्थिती...
मुंबई
राज्यात दुष्काळाची (Drought) भीषण परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्यांची मोठी समस्या असून रोजगारही मिळत नाहीत. राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारला दुष्काळाची चिंता नाही. जनता...
बिहारमध्ये यंदा टफ फाइट आहे. राज्यातील वातावरण बदललं आहे. (Lokshabha Election) तेजस्वी यादव यांच्या मनात नितीश कुमारांच्या राजकारणाचा राग आहे. काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील कामगिरी...
भाजप आणि काँग्रेस देशातील मोठे आणि राष्ट्री पक्ष आहेत. (Election Symbol) आजमितीस भाजपाचं कमळ आणि काँग्रेसचं हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह आहे. पण, याआधी दोन्ही...
सांगली
लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) राज्यातील सर्वात चर्चेचा लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेला सांगलीमध्ये (Sangli) निवडणुकीनंतर देखील शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray group) आणि काँग्रेस...
'हीरामंडी' फेम अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) सध्या चर्चेत आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता शेखर सुमनने बीजेपीमध्ये (BJP) प्रवेश...
शुक्रवारी (१७ मे) ईशान्य दिल्लीतील काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान हल्ला झाला. एका व्यक्तीने कुमार यांच्या गळ्यात हार घालण्याच्या बहाण्याने...
मुंबई
देशाच्या प्रगतीत शेतकरी व कामगारांचा मोठा वाटा आहे, कामगार शक्तीच्या जोरावरच देशाने प्रगती केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सरकारने कामगार हिताचे...
रमेश औताडे, मुंबई
महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षात वाढले असून नक्की विकास कोणाचा झाला ? याच्यावर मतदारांनी विचार करण्याची वेळ आली...