राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. या निवडणुकीनंतर तिन्ही पक्षांना गळती लागली. यातही सर्वाधिक नुकसान ठाकरे गटाचंच झालं आहे. ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोल केलं जात असलं तरी त्याचा फारसा फायदा झालेला नाही. यातच स्थानिक स्वराज्य...
राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. पुढील चार दिवसांत काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा (Maharashtra Rain Alert) इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात अनेक ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे. धाराशिव,...