राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujal) यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते आता रोजच सार्वजनिकरित्या आपली नाराजी बोलून दाखवत आहेत....
राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर काल रात्री खाते वाटपदेखील जाहिर करण्यात आले आहे. दरम्यान सिन्नर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao...
१५ डिसेंबरला राज्याच्या महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion)पार पडला. त्यात ३९ मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्या सरकारमध्ये स्थान मिळालं. मात्र यात महायुतीच्या...
भाजपकडे (BJP) 132 जागा आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलायं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर...
राज्यातील विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस...
राज्यात महायुतीला (Mahayuti) अभूतपूर्व यश मिळाले आहे. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला 239 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला...
सर्वच कल राज्यात विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election Result) हाती आले असून निकालानूसार महायुतीच वरचढ ठरली असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय. महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी...
मतमोजणीला राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात (Vidhansabha Election)सुरुवात झाली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आता निकालापूर्वीच मोठं विधान केलं. महाराष्ट्रात बंटेंगे...
राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. काल मतदान प्रक्रिया पार पडली. काल संध्याकाळी विविध एजन्सीचे पोल आले आहेत. महायुतीची सत्ता येणार यात काही पोलमध्ये असा...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल येवल्यातील सभेत छगन भुजबळ यांच्यावर घणाघाती टीका केली होती. छगन भुजबळांनी आपली फसवणूक केली. एखाद्या माणसानं किती...
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Elections) सध्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. आधी अमित शाहा यांनी निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानंतर...
ईडीपासून मुक्ती मिळावी यासाठीच आपण भाजपसोबत गेल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितलं होतं असा दावा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पु्स्तकात करण्यात आला...