आजपासून म्हणजेच १ एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्रातील टोल व्यवस्थापनात मोठा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) टोल नाक्यांवर आता फक्त FASTagद्वारेच टोल भरता येणार आहे. कोणतीही इतर पद्धत मान्य नसल्यामुळे फास्टॅगशिवाय टोल...
भारताचे महान उद्योगपती स्व. रतन टाटा (Ratan Tata) यांच्या मृत्यूपत्राबाबातची माहिती समोर आली आहे. (Tata) हा माणूस का महान होता याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. टाटा यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा दान...
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Election 2025 ) 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर 8 फेब्रुवारी मतमोजणी होणार आहे....
अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी पाणी पुरवठ्यासाठी (Water Supply Bill) होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने पाणीपट्टीत दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला...
शिर्डीत भाजपचं (BJP) महाअधिवेशन सुरू आहे. यासाठी भव्य तयारी करण्यात आली. त्यानिमित्ताने स्थानिक पातळीवरील भाजपचे कार्यकर्ते, राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांचे आभार मानतो,...
आपल्याला कुठ जायचं आहे हे आपण निश्चित केलं पाहिजे. अशा सर्व सुविधा म्हणजेच शेतकऱ्यांना, तरुणांना रोजगार, गाव-खेड्यातील नागरिकांना सुविधा. त्यामध्ये रस्ते, पाणी वीज, आरोग्य...
मंत्रीपदापासून वंचित राहिलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र भाजप कार्यकारी अध्यक्षपदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष...
विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे (BJP) मोठे नेते शिर्डीत जमणार आहेत. उद्यापासून शिर्डी शहरात भाजपाचे दोन दिवसांचे महाअधिवेशन आयोजित करण्यात...
राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांची आज 125 वी जयंती आहे, या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात आज अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर...
मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना स्थान न देण्यात आल्याने नाराजी नाट्याला सुरूवात झाली आहे. भुजबळांच्या नाराजी नाट्यात ते भाजपात...
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापनेस बराच विलंब झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी तिकीट वाटपासून ते मंत्रिपदापर्यंत महायुतीत लॉबिंग झाल्याचं चित्र आहे. त्यानंतर आता एक मोठी...
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर (BJP) आता सरकारचं कामकाज सुरू झालं आहे. भाजपाचे आधीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता मंत्री झाले आहेत. त्यांना थेट महसूलमंत्री...
भाजपला (Bjp) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतच घवघवीत यश मिळाल्याचं दिसून आलंय. या निवडणुकीत भाजपने विरोधी पक्षांना चांगलच मागे टाकलंय. अशातच आता देणग्यांमध्येही भाजपला...